एकीकडे पौष्टीक ,सात्वीक असले शब्द वापरणारे पालक आपल्या मुलाच्या रड्यासमोर हात टेकताना पाहून मन चलबिचल होतं. दुसरीकडे जाहिरातवाले माझं प्राँडक्ट एखाद्याच्या माथी कसं मारू याच्याच मागे लागलेले दिसतात.रोज एक नवीन पिशवीबंद पदार्थ.बरोबर मी लहान मुलं जे काही फास्टफूड किंवा जंकफूड खातात त्याच बद्दल बोलतो आहे. शेकडो कंपनीज आहेत भारता मध्ये.मुलांना आकर्षित करण्याचे नवनवीन प्रकार सुरु आहेत
सध्या.टँटू, स्टीकर्स, गाड्या आणि बरच काही फ्री मिळतं आजकाल ह्या असल्या खाद्य पदार्थां बरोबर.आता पालकांना जे आपल्या बाळासाठी दिवस रात्र एक करून पैसा कमवत असतात आणि त्याची शक्यतेवढ्या चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात ते ,खूप कमी वेळेला या खाद्यापदार्थांचा आपल्या मुलावर काय वाईट परीणाम होतो याचा विचार करताना दिसतात.मुल रडू नये म्हणून त्याचा हावा तो हट्ट पुरा केला जातो. दिवस दिवसभर ते मुल त्याच हानिकाराक नाही पण आरोग्यासाठी फार उपयोगीसुध्दा नसलेल्या खाद्यपदार्थांवर जिवंत असतात
पोषक आहार देतादेता या सर्वगोष्टीदेणे योग्य हे आजकालच्या पालकांना समजावे हेच योग्य नाही तर पुढची पिढी सुद्रुढ होइल याची शंका वाटते.
Wednesday, April 11, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Barobar ahe. Mazahi sarakhe 'khelane denarya junk food valyanche padarth' lahan mulana denyat kinva mothya manasani sarakhe khanyala virodh ahe.
ladtusha
Chan .....nusta futkal abhiman balaganya peksha....khrokarich kahi tari changalya goshti baddal abhiman balagava he aaj kal disun yet nahi....lok ugach apala deshk asa mahan ani tasa mahan karatat....pan khup kahi goshtinkade dolezak karata....!
Post a Comment